Pakistan Floods : पाकिस्तानमध्ये पूरस्थिती गंभीर, ३२ हजार नागरिकांची सुटका

IndiaDam Release : भारताने धरणांतून पाणी सोडल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आठ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून ३० हजारांहून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
Pakistan Floods
Pakistan FloodsSakal
Updated on

लाहोर : मुसळधार पावसाने पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला जोरदार तडाखा दिला असतानाच भारताने दोन धरणांमधून विसर्ग सोडल्याने अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिनाब, रावी आणि सतलज नद्यांच्या पुरात अडकलेल्या तीस हजारांहून अधिक नागरिकांची बचाव पथकांनी सुटका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com