Pakistan Train Hijack : बंडखोरांसमोर हतबल पाकिस्तान सरकार; ट्रेन हायजॅकमध्ये भारताचा हात असल्याचा केला आरोप

BLA Hijacked Train : या संपूर्ण घटनेत हतबल झालेल्या पाकिस्तान सरकारने आता आपल्या अपयशासाठी भारताला दोष देण्यास सुरुवात केली आहे. शाहबाज यांचे राजकीय सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी यात भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे.
Pakistan's Shahbaz government alleged India'Role in train hijacking
Pakistan's Shahbaz government alleged India'Role in train hijacking esakal
Updated on

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील ट्रेन अपहरणाच्या घटनेला २४ तासा उलटून गेले आहेत आणि पाकिस्तान सरकार बंडखोरांसमोर हतबल दिसत आहे. पाकिस्तानी लष्कराने बंडखोर गटाविरुद्धच्या जमिनीवरील कारवाईत आपले अनेक सैनिक गमावले आहेत. बंडखोरांनी प्रवाशांना धमकी दिल्यानंतर शाहबाज सरकार हवाई हल्ल्याचा विचार करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com