Water Crisis: आज पूर... उद्या पाण्यासाठी युद्ध? २०५० पर्यंत भारत 'Water Scarce' देश होण्याचा इशारा

Why India Could Become a Water-Scarce Country Despite Heavy Rainfall : २०५० पर्यंत भारत 'Water Scarce' देश बनू शकतो; भरपूर पाऊस पडूनही पाणीटंचाई का वाढते आणि हे संकट टाळण्यासाठी काय करायला हवं, जाणून घ्या.
Water Crisis: आज पूर... उद्या पाण्यासाठी युद्ध? २०५० पर्यंत भारत 'Water Scarce' देश होण्याचा इशारा
Updated on

२०५० पर्यंत भारत "वॉटर स्केअर्स कंट्री" म्हणजेच तीव्र पाणीटंचाई असलेला देश म्हणून ओळखला जाऊ शकतो... शॉक झाला ना, तुम्हाला हा विषय आज बोरींग वाटले, तुम्ही हा व्हिडिओ आता स्किप देखील कराल... पण आज नाही थांबला तर तुम्हाला मोठ्या युद्धाला सामोरं जावं लागेल... अन् हे युद्ध असेल पाण्याचं....

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com