मूत्रपिंड व मुतखडा

मूत्रपिंडांचे आरोग्य राखण्यासाठी पुरेसे, शुद्ध व उकळलेले पाणी, संतुलित आहार आणि सेंद्रिय अन्नाचे महत्त्व; रासायनिक खतांमुळे वाढणारे किडनीचे विकार आणि त्यावरील आयुर्वेदिक मार्गदर्शन
The article presents Ayurvedic perspectives on kidney care and emphasizes preventive health measures alongside appropriate medical consultation.

The article presents Ayurvedic perspectives on kidney care and emphasizes preventive health measures alongside appropriate medical consultation.

Sakal

Updated on

प्राणी म्हटले की पाठोपाठ येते पाणी आणि प्राणी असेल तेथे येते पाणी व प्राण. पाणी व प्राण या दोन गोष्टी मनुष्यमात्रासाठी खूप महत्त्वाच्या असतात. पाऊस कमी झाला, दुष्काळ पडला की पाण्याची होते टंचाई. पृथ्वीच्या पोटात जसजसे खाली जावे तसतसे मिळणारे पाणी अधिक क्षारयुक्त असण्याचा संभव अधिक असतो. तसेच ते पाणी काढण्यासाठी खर्चही खूप होतो आणि एवढा खटाटोप करून शेवटी तोंड आंबटच होते. मचूळ पाणी पिऊन दुसरे काय होणार?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com