

Post Diwali Detox Tips for Body and Mind
sakal
Healthy After Festivals: दिवाळीचा उत्सव म्हणजे आनंद, गोड पदार्थ आणि उत्साहाचा सण. मात्र, या काळात तळलेल्या आणि गोड पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतल्याने शरीरात साखर, तेल आणि मैद्याचे प्रमाण वाढते. परिणामी शरीरात टॉक्सिन्स तयार होऊन अपचन, गॅस, थकवा आणि जडपणा जाणवतो. दिवाळीनंतर शरीराला आराम देऊन डिटॉक्स करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.