Sadhguru
sakal
प्रश्न - काही लोक अध्यात्माला जीवनापासून वेगळे ठेवतात असे दिसते. असे का आहे? जागरूकता फक्त ध्यान करतानाच असते का?
सद्गुरू - तुमचे अध्यात्म हे वेळेच्या चौकटीत बांधलेले असेल, सकाळी पाच ते सात किंवा कोणत्याही ठरावीक वेळेत, तर तुम्ही आध्यात्मिक होण्याचा प्रयत्न करत आहात; तुमच्यात खरे अध्यात्म नाही.