
थोडक्यात:
हृदयविकाराचा झटका येण्यामागे मुख्य कारण म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे असते.
बायपास शस्त्रक्रिया ही अडथळे टाळून रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी केली जाते.
ही शस्त्रक्रिया हृदयाला पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळवून त्याची कार्यक्षमता सुधारते.
Myths And Facts About Heart Bypass Surgery: आपण अनेकदा ऐकतो की एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला बायपास शस्त्रक्रिया करावी लागली. पण यामागचं खरं कारण काय असतं? आणि बायपास म्हणजे काय? चला, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया.