Bhagavad Gita Mantra: कामात सतत अडथळे येतायत? भगवद्गीतेतील ‘हा’ मंत्र 21 वेळा जपा, मिळेल यशाचा मार्ग

Mantra For Removing Work Obstacles: कितीही अथक परिश्रम केले तरी यश प्राप्तीसाठी नशिबाची साथ ही लागते. जर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर भगवद्गीतेतील पुढील मंत्राचा २१ वेळा जप करु शकता.
Bhagavad Gita Mantra

Mantra For Removing Work Obstacles

Sakal

Updated on

Bhagavad Gita Mantra: अनेक लोक आयुष्यात नवी कामे करण्यास सुरुवात करतात. पण अनेक समस्या आणि अडथळे येतात. तुमचे ध्येय निश्चित असूही कामात पाहिजे तसे यश मिळत नाही. तुम्ही केवळ शारीरिक श्रम करुन पुरेसे नसते कर त्याला नशीबाची देखील साथ हवी असते.

तुम्हाला कोणत्याही कामात विनाअडथळ्याशिवाय यश हवे असेल तर असेल भागवद्गीतेतील एका मंत्राचा २१ वेळा जप करणे शुभ मानले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com