Gulabrao Patil : 'एकवेळ शेतकऱ्यांना त्रास झाला तर चालेल, पण उद्योजकांना वीज मिळाली पाहिजे'; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी वर्गात संताप

Gulabrao Patil controversial statement on electricity supply : जळगावमध्ये ट्रान्स्फॉर्मर लोकार्पण कार्यक्रमात उद्योगांना वीजपुरवठा प्राधान्य देण्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
Jalgaon electricity supply controversy involving farmers

Jalgaon electricity supply controversy involving farmers

esakal

Updated on

जळगाव : वीज नाही, म्हणून आपण उद्योगांना सांगू शकत नाही. एकवेळ शेतकऱ्यांना त्रास झाला, तर आम्ही सहन करून घेऊ, पण उद्योजकांना वीज दिली पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी (Jalgaon farmers react to minister statement) केले.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com