Jalgaon electricity supply controversy involving farmers
esakal
जळगाव : वीज नाही, म्हणून आपण उद्योगांना सांगू शकत नाही. एकवेळ शेतकऱ्यांना त्रास झाला, तर आम्ही सहन करून घेऊ, पण उद्योजकांना वीज दिली पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी (Jalgaon farmers react to minister statement) केले.