

Jalgaon News
esakal
जळगाव जामोद: तालुक्यातील विविध भागात ता.३० मार्च रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये शेतातील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले अहे. तसेच अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती आहे.