E-Pik Pahani: १५ जुलैपासून राज्यभर नियुक्त सहायकांकडून ई-पीक पाहणी; तांत्रिक अडचणी दूर होऊन सातबारा उताऱ्यावरील नोंदी सुलभ

ई-पीक पाहणीची जबाबदारी नियुक्त सहायकांकडे; शेतकऱ्यांना ॲप, नेटवर्क, सर्व्हरच्या तांत्रिक कटकटीतून मुक्ती, १५ जुलैपासून राज्यभर मोहीम
Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15

Sakal

Updated on

जळगाव : शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना यापुढे स्वतः ई-पीक पाहणी करावी लागणार नाही. गेल्या काही वर्षात ई-पीक पाहणी प्रक्रियेला मिळालेला अल्प प्रतिसाद आणि शेतकऱ्यांसमोरील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदापासून पीक नोंदणीची जबाबदारी नियुक्त सहायकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर ही मोहीम १५ जुलैपासून सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com