AI in Agriculture : शेतीत एआयची एंट्री; आंबा-काजू पिकांसाठी ४०० शेतकऱ्यांसह नवा प्रकल्प

smart farming : आंबा आणि काजू पिकांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ४०० शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Nitesh Rane 

Nitesh Rane 

sakal

Updated on

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरुवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी २०,० अशा एकूण ४०० शेतकऱ्यांची निवड करून हा प्रकल्प सुरू केला जाईल. यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नीतेश राणे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com