Ratnagiri Mango Crisis : कोकणचा हापूस की परराज्यातील आंबा? ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी वापरली जातेय 'ही' शक्कल; अस्सल आंबा कसा ओळखायचा?

Why is Alphonso mango production declining in 2026? : रत्नागिरीत हापूस आंब्याचे उत्पादन हवामान बदलामुळे घटले असून बाजारात भेसळ वाढली आहे.
why alphonso mango production decreased in ratnagiri

why alphonso mango production decreased in ratnagiri

esakal

Updated on

चिपळूण : औषधांमुळे यावर्षी काही प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन घटल्याची चर्चा आहे. मात्र, सर्वस्वी खापर हवामान बदलावर फोडले जात आहे. हवामानातील बदलाचा मोठा फटका बसल्यामुळे कोकणातील हापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा दावा केला जात आहे. यंदा वातावरण बदलाचा खूप मोठा फटका कोकणातील हापूसला बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com