why alphonso mango production decreased in ratnagiri
esakal
चिपळूण : औषधांमुळे यावर्षी काही प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन घटल्याची चर्चा आहे. मात्र, सर्वस्वी खापर हवामान बदलावर फोडले जात आहे. हवामानातील बदलाचा मोठा फटका बसल्यामुळे कोकणातील हापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा दावा केला जात आहे. यंदा वातावरण बदलाचा खूप मोठा फटका कोकणातील हापूसला बसला.