Amba Ghat Road Collapse : कोल्हापूर-रत्नागिरी प्रवासापूर्वी ही बातमी वाचा! आंबा घाट बंद झाल्यानंतर अणुस्कुरा मार्गावर काय घडतंय?

Amba Ghat road collapse latest update : मुसळधार पावसामुळे आंबा घाटातील रस्ता खचल्याने अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्व वाहने अणुस्कुरा घाटातून वळवण्यात आल्याने वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ आणि वाहतूक खर्च वाढला आहे.
Amba Ghat road collapse due to heavy rain

Amba Ghat road collapse due to heavy rain

esakal

Updated on

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्याला कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटात रस्ता खचल्याने अवजड वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून अणुस्कुरा घाटमार्गावर वाहनांची वर्दळ आणि वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला (Anuskura Ghat traffic update today) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com