Amba Ghat road collapse due to heavy rain
esakal
राजापूर : रत्नागिरी जिल्ह्याला कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटात रस्ता खचल्याने अवजड वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून अणुस्कुरा घाटमार्गावर वाहनांची वर्दळ आणि वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला (Anuskura Ghat traffic update today) आहे.