Amba Ghat Traffic Update : कोकण-पश्चिम महाराष्ट्राची जीवन वाहिनी धोक्यात; आंबा घाटात रस्ता खचला, एसटी अन् अवजड वाहतुकीचा मार्गही बदलला

Amba Ghat road damage due to heavy rain : मुसळधार पावसामुळे आंबा घाटातील रस्ता खचून मोठ्या भेगा पडल्या आहेत. एसटी व अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून प्रवाशांना अणुस्कुरा घाटातून ४५ किमीचा अतिरिक्त वळसा घ्यावा लागत आहे.
Ratnagiri Kolhapur road closure update

Ratnagiri Kolhapur road closure update

esakal

Updated on

रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या आंबा घाटातील रस्ता मुसळधार पावसामुळे खचला आहे. यामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थिती आणि सर्वसामान्यांना वळसामारून प्रवास करताना बसणारा भुर्दंड याची आमदार किरण सामंत यांनी दखल घेतली (Amba Ghat traffic update today) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com