Mumbai-Goa Highway : अखेर दिलासा! मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पूल एका मार्गिकेवर खुला; खड्डेमुक्त प्रवासाला सुरुवात

Bavandi Bridge : रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बावनदी पूल अखेर एका मार्गिकेवरून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
Newly opened Bavandi Bridge

Newly opened Bavandi Bridge

sakal

Updated on

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. या पुलावरून एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवास सुखकर झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतूक सुरू होण्यासाठी जून महिना उजाडेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com