

driving rural economy growth.
sakal
कोकणच्या त्यातही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या अर्थव्यवस्थेत गेल्या २० वर्षांत काजूने महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. दोन्ही जिल्ह्यांतील हजारो कुटुंबे काजूवर अवलंबून आहेत. याची संख्या अगदी चढत्या क्रमाने वाढली आहे.