Sindhudurg Cashews :काजू बनले अर्थव्यवस्थेचा कणा; सिंधुदुर्ग-रत्नागिरीत विस्तार; गेल्या २० वर्षांतील बदल

Economic Backbone of Konkan : गेल्या वीस वर्षांत कोकणच्या अर्थकारणात मोठा बदल झाला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काजू लागवडीने अक्षरशः क्रांती घडवली.
driving rural economy growth.

driving rural economy growth.

sakal

Updated on

कोकणच्या त्यातही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या अर्थव्यवस्थेत गेल्या २० वर्षांत काजूने महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. दोन्ही जिल्ह्यांतील हजारो कुटुंबे काजूवर अवलंबून आहेत. याची संख्या अगदी चढत्या क्रमाने वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com