Sawantwadi : परीक्षेत कमी मार्क पडले, तर घरच्यांना काय वाटेल? चिठ्ठी लिहून महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन संपवले जीवन

Sawantwadi Police Case : एकटेपणाला कंटाळून तसेच परीक्षेत कमी मार्क पडले तर घरच्यांना काय वाटेल? या कारणाने आत्महत्या करत असल्याचा त्यात उल्लेख आहे. आत्महत्येला कोणालाही दोषी धरू नये, असेही म्हटले आहे.
Sawantwadi Crime News
Sawantwadi Crime Newsesakal
Updated on
Summary

ती विज्ञान विभागात (Science Department) अकरावीत शिकत होती. तिच्या खोलीतून कसलाच प्रतिसाद न आल्याने पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर घटना समोर आली.

सावंतवाडी : एका महाविद्यालयीन युवतीने (College Girl) फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास येथे उघडकीस आली. पोलिस ठाण्यात (Sawantwadi Police) आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिसांच्या प्राथमिक तपासात सततच्या एकटेपणाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे कारण समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com