आदर्श बंधू राम, लक्ष्मण, भरत अन् बिभिषणही!

श्रीरामांनी अयोध्या, किष्किंधा या राज्यांचे राजेपद नाकारले. रावणवधानंतर ते राज्य बिभिषणाला दिले. भारतात दोनशेहून अधिक रामायणे उपलब्ध आहेत. त्यातील एका ग्रंथात लंकेवर विजय मिळवल्यानंतर श्रीराम बंधू लक्ष्मणाला सांगतात.
महाभारत
महाभारतesakal
Updated on

श्रीरामांचे श्री हनुमान व बिभिषण हे दोन दास चिरंजीव आहेत. बिभिषणाचा कवचामध्ये पादौ बिभिषणश्रीद:असा उल्लेख येतो, जो श्री सद्‌गुरू किंवा श्रीभगवंतांच्या चरणाशी जातो. तो यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सर्वांची प्राप्ती करून घेतो म्हणूनच रामरक्षा आपल्याला शरणागती शिकवते.

- धनंजय चितळे, चिपळूण

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com