amba river bridge codition
sakal
पाली - सुधागड तालुक्यात सततच्या पुरामुळे तालुक्यातील भेरव येथील आंबा नदीवरील पूल आणि नांदगाव येथील नदीचा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचले आहेत. हे दोन्ही पूल पाण्याखाली राहिल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले असून परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली आहे.