Sindhudurg News : रखडलेली जलजीवन कामे आणि वाढते पाणी संकट! वैभव नाईक यांचा जिल्हा परिषदेला मोर्चाचा कडक इशारा

Vaibhav Naik Warns of Protest : जलजीवन मिशनची कामे चार वर्षांनंतरही रखडलेली; जिल्ह्यात ७१८ नळयोजना सुरू असूनही नवीन योजनांचे एकही काम पूर्ण न झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती.
Vaibhav Naik Warns of Protest

Vaibhav Naik Warns of Protest

sakal

Updated on

सिंधुदुर्गनगरी : जलजीवन मिशनची कामे एक महिन्यात सुरू न झाल्यास जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com