

Cashew plantations and fisheries in Konkan set to benefit from Union Budget provisions.
sakal
वैभववाडी : काजू, नारळ, मत्स्य आणि प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्यामुळे कोकणच्या विकासाला दिशा मिळणार आहे. संशोधन केंद्रे निर्माण करण्यात येणार असल्याने बदलत्या वातावरणामुळे संकटात येत असलेल्या फळपिकांवर नव्याने संशोधन होण्यास वाव मिळणार आहे.