Monsoon Fishing Ban Extended: पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवली; मत्स्यसाठा संवर्धन व मच्छीमार सुरक्षेला प्राधान्य

पावसाळी मासेमारीवरील बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवून मत्स्यसाठ्यांचे संवर्धन, लहान माशांचे संरक्षण आणि मच्छीमारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्णय
Maharashtra government extends monsoon fishing ban until August 15 to ensure fish stock conservation and fishermen's safety

Maharashtra government extends monsoon fishing ban until August 15 to ensure fish stock conservation and fishermen's safety

Sakal

Updated on

पाली : मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी एक निराशाजनक तर, निसर्ग आणि मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत राज्य शासनाने मोठी वाढ केली असून, आता ही बंदी १५ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com