Ratnagiri News: मराठी टिकली नाही तर महाराष्ट्राची ओळखच जाईल डॉ. दीपक पवारांचा परखड इशारा; हिंदी सक्तीला ९०% लोकांचा विरोध

discusses Marathi language: हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यामागील शैक्षणिक आणि भाषिक परिणामांचा डॉ. पवारांनी राज्यभराच्या दौऱ्यात सखोल वेध घेतला.
discusses Marathi language

discusses Marathi language

sakal

Updated on

रत्नागिरी: महाराष्ट्रात हिंदी या तिसऱ्या भाषेच्या सक्तीला ९० टक्के लोकांचा विरोध आहे, हे नरेंद्र जाधव समितीच्या दौऱ्यातूनही स्पष्ट झाले आहे. या विरोधामागे केवळ भाषिक कारणे नसून, शिक्षण, रोजगार आणि राज्याच्या अस्मितेशी जोडलेले व्यापक प्रश्न आहेत. मराठी भाषा मरू नये यासाठी साहित्यिकांसह सर्वांनी प्रयत्न करायला हवे; परंतु तसे दिसत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com