'सिंधुदुर्गात जातीय द्वेष पसरवला जातोय, पुरोगामी महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काम सुरू'; जितेंद्र आव्हाडांचा कोणावर निशाणा?

MLA Jitendra Awhad : "कोकण हा वैचारिक प्रदेश आहे. ज्या पद्धतीने सिंधुदुर्गमधून जातीय विद्वेषाची भाषा पसरवली जात आहे. सरकारमधील मंत्रीच जातीय विद्वेषाची भाषा करत आहेत."
MLA Jitendra Awhad
MLA Jitendra Awhadesakal
Updated on

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य निवडणुका (Ratnagiri Local Body Election) घेतल्या जात नाहीत, ओबीसी आरक्षणात (OBC Reservation) खेळखंडोबा करून ठेवलेला आहे. हे प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये जाऊन त्यांना समजावून देऊन त्यांना रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दौऱ्यावर आलो आहे. कोकणात राष्ट्रवादीसाठी चांगले वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com