साडेचार महिने बरसत असलेल्या 'मॉन्सून'ची उत्तर कोकणातून माघार; दोन-तीन दिवसांत पावसाचे प्रमाणही कमी होणार, हवामान विभागाचा अंदाज

Monsoon Withdrawal Alert for Sindhudurg District : सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेचार महिन्यांच्या पावसानंतर मॉन्सून माघारीला लागला असून शेतकरी भात कापणीसाठी सज्ज झाले आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Sindhudurg Monsoon

Sindhudurg Monsoon

esakal

Updated on
Summary
  1. मॉन्सून उत्तर कोकणातून माघार घेऊन सिंधुदुर्गात पोहोचला आहे.

  2. यावर्षी २५ मे पासून सलग पावसाची नोंद झाली आहे.

  3. पावसाची तीव्रता कमी होताच शेतकरी कापणीस प्रारंभ करतील.

वैभववाडी : साडेचार महिने बरसत असलेल्या मॉन्सूनने (Sindhudurg Monsoon) उत्तर कोकणातून माघार घेतली असून, पुढील एक, दोन दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून माघार घेण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होणार असून, शेतकऱ्यांना दोन तीन दिवसांत भात पीक कापणी करता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com