Mumbai - Goa Highway : कोकणाच्या विकासाचा कणा अजूनही खड्ड्यातच; मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा अंत न दिसणारा प्रवास

Reasons Behind Four-Laning Project : अपूर्ण अवस्थेतील महामार्गामुळे कोकण पट्ट्यातील पर्यटन, शेतीमाल वाहतूक, बंदर जोडणी तसेच दैनंदिन प्रवाशांवर सातत्याने परिणाम होत आहे.
An incomplete stretch of the Mumbai-Goa highway highlighting ongoing

An incomplete stretch of the Mumbai-Goa highway highlighting ongoing

sakal

Updated on

मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणाच्या विकासाचा कणा मानला जातो. पर्यटन, व्यापार, शेती, बंदरांशी जोडलेली वाहतूक आणि लाखो नागरिकांचा दैनंदिन प्रवास या सगळ्यांची जीवनरेषा म्हणजे हा महामार्ग. मात्र, गेली १५ वर्षे तो ‘पूर्ण होईल’ या आश्वासनांवरच उभा आहे. गेल्‍या चार महिन्यांतील कामाची गती पाहता मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आता दृष्‍टिक्षेपात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com