

An incomplete stretch of the Mumbai-Goa highway highlighting ongoing
sakal
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणाच्या विकासाचा कणा मानला जातो. पर्यटन, व्यापार, शेती, बंदरांशी जोडलेली वाहतूक आणि लाखो नागरिकांचा दैनंदिन प्रवास या सगळ्यांची जीवनरेषा म्हणजे हा महामार्ग. मात्र, गेली १५ वर्षे तो ‘पूर्ण होईल’ या आश्वासनांवरच उभा आहे. गेल्या चार महिन्यांतील कामाची गती पाहता मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आता दृष्टिक्षेपात आले आहे.