Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील तीन महत्त्वाचे पूल लवकरच वाहतुकीसाठी खुले; प्रवाशांना मोठा दिलासा, नेमके कोणते आहेत ते पूल?

Mumbai Goa Highway bridge completion update : मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील महत्त्वाच्या पुलांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
latest Mumbai Goa Highway bridge update

latest Mumbai Goa Highway bridge update

esakal

Updated on

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांच्या रखडलेल्या कामांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत (Mumbai Goa Highway bridge completion update) होता. मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या पुलांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, हे पूल लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Uday Samant
Mhapral Ambet Bridge latest update
Ratnagiri to Mumbai seaplane service latest news
Lanja Mumbai Goa Highway accident
Marathi News Esakal
www.esakal.com