latest Mumbai Goa Highway bridge update
esakal
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांच्या रखडलेल्या कामांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत (Mumbai Goa Highway bridge completion update) होता. मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या पुलांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, हे पूल लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.