Ratnagiri coast marine wildlife news
esakal
रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील डहाणू येथून सॅटेलाईट टॅगिंग करून समुद्रात सोडलेले ‘धवललक्ष्मी’ नावाचे ऑलिव्ह रिडले कासव १८०० किलोमीटरचा प्रवास (Olive Ridley turtle migration in Maharashtra) करून आता रत्नागिरीच्या दिशेने येत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. हे कासव रत्नागिरीतील एखाद्या किनाऱ्यावर अंडी घालणार का? याबाबत उत्सुकता आहे.