Agriculture Crisis : बागायतदारांच्या हाती काय? यंदाचे गणित कोलमडले; शासनाची मदत तुटपुंजी

Horticulture : अवकाळी हवामान आणि पीक नुकसानीमुळे बागायतदार अडचणीत आले आहेत. मिळणारी भरपाई अपुरी असल्याने शासनाच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Konkan farmers

Konkan farmers

sakal

Updated on

हवामानातील विपरीत बदलाने यावर्षी कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे अक्षरशः कंबरडे मोडले. आंबा-काजू पिकांचे ९० टक्के नुकसान झाल्यानंतर, ‘एकच गट्टी राजू शेट्टी’ अशा घोषणा देत, किमान उत्पादन खर्च भागेल इतकी तरी भरपाई मिळेल, या अपेक्षेने सिंधुदुर्गातील शेतकरी रस्त्यावर उतरले. मात्र, शासनाने विमा संरक्षित नसलेल्या क्षेत्राकरिता हेक्टरी २२ हजार रुपये म्हणजेच प्रतिझाड २२० रुपये भरपाई देण्याचे जाहीर केले. त्यामुळे आंबा-काजू बागायतदारांचा हिरमोड झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com