Raigad News : विकास नाही तर करवाढ नाही; करवाढ रद्द करा अन्यथा भव्य मोर्चा; पालीकरांची अखेरची टोकाची भूमिका!

Property Tax Hike : जवळपास चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच पक्षाच्या पुढाऱ्यांनी व राजकीय नेत्यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र प्रत्यक्षात येथे जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले.
Residents Demand Immediate Cancellation of Property Tax Hike

Residents Demand Immediate Cancellation of Property Tax Hike

Sakal

Updated on

पाली : पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन जवळपास चार वर्षे होत आली आहेत. मात्र अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही. त्यातच अवाजवी घरपट्टी वाढीच्या नोटीस नागरिकांना बजावल्याने नाराज नागरिकांचा उद्रेक वाढत आहे. अखेर शुक्रवारी (ता. 14) पाली नागरिक समस्या निवारण मंचाच्या वतीने ‘विकास नाही तर करवाढ नाही’ असा नारा देत नगरपंचायतीविरोधात मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com