Raigad News : प्रदीर्घ लांबलेल्या परतीच्या पावसाचा स्थलांतरित पक्षांना फटका; बदलत्या ऋतुमानाचा पक्षांच्या जीवन चक्रावर प्रतिकूल परिणाम

Delayed Monsoon Impacts Migratory Birds in Raigad : रायगड जिल्ह्यातील पाली परिसरात लांबलेल्या परतीच्या पावसामुळे नैसर्गिक अधिवास व अन्नाचा स्रोत नष्ट झाल्याने स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांच्या जीवनचक्रावर आणि संख्येवर गंभीर परिणाम झाला आहे.
Delayed Monsoon Impacts Migratory Birds in Raigad

Delayed Monsoon Impacts Migratory Birds in Raigad

Sakal

Updated on

पाली : परतीच्या पावसाचा फटका येथील पक्षांना आणि प्रामुख्याने स्थलांतरित पक्ष्यांना बसला आहे. पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबत नोंदी घेतल्या आहेत. लांबलेला पाऊस व बदललेत्या ऋतुमानाचा अनेक पक्षांच्या जीवन चक्रावर परिणाम झाला आहे. तर घरटे बांधण्यास बाधा आली आहे. त्यानुसार पावसामुळे पक्षांचे अन्नाचे स्रोत कमी झाले असल्याने पक्षांना अन्नासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात रोडावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com