Why is Panval Waterfall closed in Ratnagiri?
esakal
रत्नागिरी : सुरक्षेची गंभीर कारणे आणि वाढत्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे आणि पानवल ग्रामपंचायतीने पानवल धबधबा पर्यटकांसाठी बंद केला (Panval waterfall tourist safety warning) आहे. मात्र, प्रशासनाचे आदेश आणि प्रवेशद्वारावर लावलेले इशाऱ्यांचे फलकाकडे पर्यटक दुर्लक्ष करीत आहेत. प्रशासनाकडून याकडे गांभीर्यांना पहावे, अशी मागणी केली जात आहे.