Kokan: सुपारी- नारळ पिकाला हवे विमा संरक्षणाचे कवच; हवामान बदलाने सुपारी-नारळही अडचणीत ; पंचायत समितीचा ठराव

Coconut and Arecanut Crops Facing Severe Climate Impact: राजापूर पंचायत समितीत सुपारी आणि नारळ पिकांना पीक विमा संरक्षण देण्याचा ठराव मंजूर. हवामान बदलामुळे उत्पादनात मोठी घट.
Kokan

Kokan

esakal

Updated on

राजेंद्र बाईत

राजापूर: कोकणाची ओळख असलेल्या हापूस आंबा आणि काजू पिकाला हवामान बदलाचा मोठा फटका बसत आहे. पर्याय म्हणून अनेक शेतकरी शाश्वत उत्पन्नासाठी सुपारी बागायतीकडे वळले होते; मात्र आता सुपारी आणि नारळ पिकाची स्थितीही बिकट झाली असून उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आंबा-काजू पिकाप्रमाणेच सुपारी आणि नारळ पिकालाही पीक विमा संरक्षण मिळावे, असा महत्त्वपूर्ण ठराव राजापूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com