Ratnagiri Accident : वडिलांच्या अंत्यसंस्काराला पोहोचण्याआधीच लेकीवर काळाचा घाला; कार नदीत कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Ratnagiri Accident: मुंबई मिरा रोड येथून देवरुख येथील एक कुटुंब अंत्यसंस्काराला निघाले होते. रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावर कार आली असता ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि थेट नदीत कोसळली.
Ratnagiri Accident
The wrecked car submerged in the Ratnagiri river after a fatal accident claimed five lives from a single family on their way to a funeral.esakal
Updated on

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खेडमधील जगबुडी नदीत कार कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जात होते अशी माहिती आहे. अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com