देशासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या रत्नागिरीतील ३५ जवानांना वीरमरण; ३ हजार ७८३ माजी सैनिकांची नोंद, तर ३ हजार ९२९ विधवा

35 Soldiers from Ratnagiri Martyred : स्वातंत्र्यलढ्यात जसे रत्नागिरी जिल्ह्याचे योगदान आहे तसे स्वात्रंत्र्यप्राप्तीनंतर हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील हजारो तरुण सैन्यात भरती झाले आहेत.
35 Soldiers from Ratnagiri Martyred
35 Soldiers from Ratnagiri Martyredesakal
Updated on

रत्नागिरी : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत-पाकिस्तान युद्धाची ठिणगी पडली आणि जिल्ह्यातील सैनिकांनी (Army Jawan) देशासाठी दिलेले बलिदान आणि योगदानाच्या स्मृती जाग्या झाल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजवर देशासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या जिल्ह्यातील ३५ जवानांना वीरमरण आले. एकूण ३ हजार ७८३ माजी सैनिकांची नोंद असून ३ हजार ९२९ विधवा आहेत. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून ही आकडेवारी मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com