Ratanagiri Farmer: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांचा घात १८ हजार ७७८ शेतकरी बाधित, ३ कोटी १७ लाखांचे नुकसान!

Farmer Loss: रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे १८,७७८ शेतकऱ्यांचे ३ कोटी १७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, भातशेतीला सर्वाधिक फटका बसल्याचे कृषी विभागाने मान्य केले आहे.
Ratanagiri Farmer

Ratanagiri Farmer

sakal

Updated on

रत्नागिरी: ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजार ७७८ शेतकऱ्यांना बसला असून, ३ कोटी १७ लाखांचे नुकसान झाले आहे. ३ हजार ७१६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू असून, १० टक्के काम शिल्लक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com