

Officials conducting a joint survey
sakal
रत्नागिरी : मच्छीमार बांधवांच्या जमिनींना कायदेशीर आधार मिळावा यासाठी प्रशासनाने कोळीवाड्यांच्या सीमांकन प्रक्रियेला गती दिली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता येथे कोळीवाडे नसून मुस्लिम मच्छीमार, खारवी समाज आणि इतर समाजही मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत.