Ratangiri Citizens : इस्राईल-इराण युद्धाचे पडसाद कोकणात; आखाती देशांत अडकलेल्या रत्नागिरीतील हजारो नागरिकांच्या परतीसाठी कुटुंबीयांची प्रार्थना

Israel-Iran War : इस्राईल-इराण युद्धाचे पडसाद आता हजारो किलोमीटर दूर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. रोजगार, व्यवसाय आणि पर्यटनाच्या निमित्ताने सौदी अरेबिया, दुबई, कुवेत, ओमान आणि यूएईमध्ये गेलेले हजारो नागरिक सध्या युद्धाच्या सावटाखाली अडकले आहेत.
Impct of war indian citizens are stuck in gulfs countries 

Impct of war indian citizens are stuck in gulfs countries 

sakal

Updated on

चिपळूण : इस्राईल-इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद हजारो किलोमीटर दूर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातही उमटत आहेत. जिल्ह्यातील हजारो तरुण सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, यूएई, दुबई या आखाती देशांमध्ये नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्याला आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Ratnagiri to Mumbai seaplane service latest news
Donald Trump
Ambet Bridge was temporarily closed after two barges drifting in the flooded Savitri River struck the structure.
When will Ratnagiri Airport start commercial flights?
Marathi News Esakal
www.esakal.com