

Impct of war indian citizens are stuck in gulfs countries
sakal
चिपळूण : इस्राईल-इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद हजारो किलोमीटर दूर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातही उमटत आहेत. जिल्ह्यातील हजारो तरुण सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, यूएई, दुबई या आखाती देशांमध्ये नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्याला आहेत.