Ratnagiri Lakhpati Didi : उमेद अभियानाचा मोठा टप्पा! रत्नागिरीत सव्वालाख महिला बनल्या ‘लखपती दीदी’

Women Empowerment : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या उमेद अभियानाने रत्नागिरी जिल्ह्यात ऐतिहासिक यश मिळवले आहे. जिल्ह्यात तब्बल सव्वालाख महिलांनी ‘लखपती दीदी’चा टप्पा गाठत स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला.
Women members of Self Help Groups under the Lakhpati Didi Mission in Ratnagiri district.

Women members of Self Help Groups under the Lakhpati Didi Mission in Ratnagiri district.

sakal

Updated on

रत्नागिरी : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात मोठी प्रगती झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार ८५६ महिला लखपती दीदी बनल्या असून, प्रशासनाने दिलेले उद्दिष्ट यशस्वीपणे ओलांडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com