Ratnagiri Education: जिल्ह्यात १,४९७ शिक्षक ‘अतिरिक्त’; संचमान्यतेचा फटका, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण
Staff Approval : रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी उलथापालथ घडवून आणणारा निर्णय समोर आला आहे. संचमान्यतेच्या नव्या निकषांमुळे तब्बल १,४९७ शिक्षक ‘अतिरिक्त’ ठरले असून, यामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवरूख : राज्याच्या शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या संचमान्यतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात मोठी उलथापालथ झाली आहे.