Ratnagiri Education: जिल्ह्यात १,४९७ शिक्षक ‘अतिरिक्त’; संचमान्यतेचा फटका, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण

Staff Approval : रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी उलथापालथ घडवून आणणारा निर्णय समोर आला आहे. संचमान्यतेच्या नव्या निकषांमुळे तब्बल १,४९७ शिक्षक ‘अतिरिक्त’ ठरले असून, यामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
staff issues in Ratnagiri district.

staff issues in Ratnagiri district.

sakal

Updated on

दीपक कुवळेकर

देवरूख : राज्याच्या शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या संचमान्यतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात मोठी उलथापालथ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com