

Mango orchard under sunlight as rising temperature impacts crop quality.
sakal
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २१ ते २५ मार्चदरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तविला आहे.