Weather Update : रत्नागिरीत २ ते ४ अंशाने पारा चढणार; हवामान विभागाने आंबा बागायतदारांना दिला सतर्कतेचा इशारा

Mango Farmers : रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमान वाढीचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत २ ते ४ अंश सेल्सिअसने पारा चढण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम आंबा बागायतदारांवर होऊ शकतो.
Mango orchard under sunlight as rising temperature impacts crop quality.

Mango orchard under sunlight as rising temperature impacts crop quality.

sakal

Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २१ ते २५ मार्चदरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com