Sindhudurg : धरण असूनही तहानलेले शहर! सावंतवाडीचा पाणीप्रश्न सुटणार तरी कधी?

Sawantwadi Water Crisis : पाळणेकोंड धरणात मुबलक पाणीसाठा असूनही नियोजनाअभावी सावंतवाडीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना ५६ कोटी १७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब.
Sawantwadi Water Crisis

Sawantwadi Water Crisis

sakal

Updated on

सावंतवाडी : येथील पालिकेच्या हक्काचे पाळणेकोंड धरण असतानाही सावंतवाडीकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. हा प्रश्न गेली कित्येक वर्षांपासून शहरवासीयांना भेडसावत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com