Pali News

Pali News

Sakal

Pali News : श्रावण संपला, गणपती गेले; मासळीवर खवय्यांचा ताव

Pali Sea food : गणपती विसर्जनानंतर आणि पावसाळा ओसरल्यानंतर पालीत मासेमारीला गती मिळाली असून ताजी मासळी मुबलक उपलब्ध असल्यामुळे खवय्ये आणि पर्यटकांची चंगळ सुरू आहे.
Published on

पाली : दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाले आणि काही दिवसांपूर्वी श्रावण देखील संपला आहे. त्यामुळे आता खवय्यांच्या उड्या मासळीवर पडत आहे. तसेच समुद्रात मासेमारीसाठी होड्या देखील जात आहेत. परिणामी जिल्ह्यात सध्या समुद्रातील मासेमारी जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. त्यामुळे मासळीची आवक वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com