

Raigad
esakal
पाली: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अकोल्यातून रायगड किल्ल्याकडे निघालेली मानाची पालखी गुरुवारी (ता. 4) सायंकाळी 300 मावळ्यांसह पालीत दाखल झाली. शुक्रवारी (ता. 5) सकाळी बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन पालखी रायगडकडे मार्गस्थ झाली.