Raigad News : पर्यटनाला उधाण! 'उन्हाळी पर्यटनाचा अखेरचा हंगाम'; जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बहरली

Summer Tourism Peaks as Season Nears End : आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे तसेच उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. उन्हाळी पर्यटनाचा हा अखेरचा टप्पा असून 4 ते 5 दिवसांनी पर्यटकांची पावले परतीच्या मार्गाला लागतील.
Tourists enjoying the scenic beauty of local hotspots during the final days of summer vacation
Tourists enjoying the scenic beauty of local hotspots during the final days of summer vacationSakal
Updated on

-अमित गवळे

पाली : जैवविविधतेने नटलेले विलोभनीय निसर्ग सौंदर्य व विस्तीर्ण समुद्र किनारा तसेच ऐतिहासिक व धार्मिक स्थळे यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळतात. संपूर्ण मे महिन्यात पावसामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे तसेच उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. उन्हाळी पर्यटनाचा हा अखेरचा टप्पा असून 4 ते 5 दिवसांनी पर्यटकांची पावले परतीच्या मार्गाला लागतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com