Raigad Farmers : हुकमी भात पीक अवकाळी पावसाने हिरावले उन्हाळी भात शेतीचे नुकसान, शेतकरी हवालदिल नुकसान भरपाईची मागणी

Unseasonal Rain : रायगड जिल्ह्यात पाली, माणगाव, कर्जत व रोहा परिसरात अवकाळी पावसामुळे उन्हाळी भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.
Raigad Farmers
Raigad FarmersSakal
Updated on

पाली : रायगड जिल्ह्यात माणगाव, कर्जत व रोहा परिसरात काही ठिकाणी कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भातशेती केली जाते. हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेती मधून शेतकऱ्यांना हुकमी पिक व उत्पन्न मिळते. मात्र अवकाळी पावसामुळे हे हुकमी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com