Ratnagiri : आग लागली तर कोण वाचवणार? उंच इमारती वाढल्या, पण सुरक्षा मागेच; तोकड्या सुविधांमुळे अग्निशमन दलाची दमछाक

Urbanisation Challenges : शहरीकरण, औद्योगीकरण आणि उंच इमारती वाढत असताना त्याला सुसंगत अशी अग्निशमन यंत्रणा विकसित न झाल्याने धोके वाढत आहेत,फायर ऑडिट, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि नव्या अग्निशमन केंद्रांची गरज आता अपरिहार्य बनली आहे.
Firefighters responding to an emergency highlight the growing pressure on fire services amid rapid urbanisation.

Firefighters responding to an emergency highlight the growing pressure on fire services amid rapid urbanisation.

sakal

Updated on

रत्नागिरी : हा औद्योगिक, व्यापारी व प्रशासकीयदृष्ट्या वेगाने विस्तारत असलेला जिल्हा आहे. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये आहेत. जिल्ह्यात औद्योगिक वसाहती वाढत आहेत. जिल्ह्यातील शहरांचा विस्तार होत असून, बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. मुख्य बाजारपेठेत दाटीवाटीच्या ठिकाणी व्यापारी संकुले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com