

Dry riverbed water crisis
sakal
वैभववाडी : तापमानात वाढ होताच तालुक्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. ‘शुक’, ‘शांती’, ‘गोठणा’ आणि ‘कुसुर’ या नद्यांची पातळी खालावल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेली शेती अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.