River Water : पारा चढताच नद्या आटल्या, मार्चमध्येच पाणीटंचाई ; शेतीवर संकटाचे ढग

Farming Crisis : वैभववाडी तालुक्यात तापमान वाढताच नद्यांची पाणीपातळी झपाट्याने घटू लागली आहे. शुक, शांती आणि गोठणा नद्यांच्या आटलेल्या पात्रांमुळे शेतीवर मोठे संकट निर्माण झाले असून, पिकांसाठी आवश्यक पाणी मिळणे कठीण झाले आहे.
Dry riverbed water crisis

Dry riverbed water crisis

sakal

Updated on

वैभववाडी : तापमानात वाढ होताच तालुक्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. ‘शुक’, ‘शांती’, ‘गोठणा’ आणि ‘कुसुर’ या नद्यांची पातळी खालावल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेली शेती अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com