River Water : पारा चढताच नद्या आटल्या, मार्चमध्येच पाणीटंचाई ; शेतीवर संकटाचे ढग

Farming Crisis : वैभववाडी तालुक्यात तापमान वाढताच नद्यांची पाणीपातळी झपाट्याने घटू लागली आहे. शुक, शांती आणि गोठणा नद्यांच्या आटलेल्या पात्रांमुळे शेतीवर मोठे संकट निर्माण झाले असून, पिकांसाठी आवश्यक पाणी मिळणे कठीण झाले आहे.
Dry riverbed water crisis

Dry riverbed water crisis

sakal

Updated on

वैभववाडी : तापमानात वाढ होताच तालुक्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. ‘शुक’, ‘शांती’, ‘गोठणा’ आणि ‘कुसुर’ या नद्यांची पातळी खालावल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेली शेती अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Drought Free Plan River Linking Project Gets Push As Fadnavis Says Work Could Begin This Year
Koyna dam 19387 cusecs water release
The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.
Amba River Flood Water
Marathi News Esakal
www.esakal.com