
कोकणातील पाच जिल्ह्यांतील एकूण ५९३ गावांसाठी नगर विकास खात्याने नवा अध्यादेश काढला.
विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर आरोप केला आहे की त्यांनी स्थानिक जनतेचा सल्ला न घेता एमएसआरडीसीचे प्राधिकरण कोकणातील गावांवर लादले आहे.
या अध्यादेशाला गावागावांतून कडाडून विरोध करून गावाचे गावपण आणि देवभूमीचे देवपण वाचवावे, असे आवाहनही विनायक राऊत यांनी केले.